15 august speech in marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अगदी सोपं कडक आणि भाषण

नमस्कार मंडळी,

15 august speech in marathi: 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त अगदी सोपं आणि कडक भाषण आम्ही आजच्या या लेखांमध्ये घेऊन आलो आहोत. आजच्या या लेखांमध्ये लिहिले गेलेले भाषण तुम्ही तुमच्या कडे साजरा होत असलेला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत, शाळा  किंवा अनेक ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्या ठिकाणी हे भाषण तुम्ही सादर करू शकतात.

15 august speech in marathi | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण 

15 august speech in marathi:

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व माझे आलेले आदरणीय पाहुणे, आदरणीय शिक्षक, प्रिय विद्यार्थी आणि सहकारी नागरिकांनो, मी आज या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही दोन शब्द मांडणार आहे ते तुम्ही अगदी शांत चित्ताने बसून ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

येथे जमलेले आदरणीय पाहुणे आणि माझे विद्यार्थी  वर्ग सर्वांना माझ्याकडून सुप्रभात आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

मित्रांनो आज आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट 2024 रोजी या दिवशी,आपण सर्व या ठिकाणी भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल. 15 ऑगस्ट रोजी भारत देश हा स्वतंत्र झाला. आणि आज स्वतंत्र देशाचा आज आपण या ठिकाणी 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.

आज चहुबाजूला तिरंगा फडकताना दिसत आहे. मला खूप अभिमान वाटतो जेव्हा मी आपला तिरंगा फडकताना बघतो.आपल्या ध्वजाचा प्रत्येक रंग आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचा एक महत्त्वाचा पैलू दर्शवतो: धैर्य आणि त्याग, शांती आणि सत्य आणि वाढ आणि समृद्धी. दोनशे वर्षापासून गुलाम असलेल्या भारताला आजचा या दिवशी स्वातंत्र्य मिळाले.स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे सोपं नव्हतं, परंतु अनेक क्रांतिकारक, नेत्यांनी, वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत देशाला अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या सर्व  क्रांतिवीरांना माझं कोटी कोटी नमन..

हम उन शहीदों का एहसान नहीं भूलेंगे,
जो हमें अपनी जान दे कर आझादी दे गये…
उनकी कुर्बानियों का कर्ज है हम पर,
हम ये कर्ज अपने कर्मों से चुकेंगे…

सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून आपण या क्रांतिवीरांना श्रद्धांजली अर्पण करूया …

78 वर्षांपूर्वी याच दिवशी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार झाले. त्यांचे बलिदान, संघर्ष आणि अविचल दृढनिश्चयाने आपल्या सर्वांना आजचे स्वातंत्र्य मिळाले.

१५ ऑगस्ट १९४७ च्या त्या ऐतिहासिक क्षणापासून आपल्या भारत देशाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. असंख्य आव्हाने असलेला एक नवीन स्वतंत्र देश असल्यापासून तर, विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, अवकाश संशोधन असो,किंवा आर्थिक विकास  विविध क्षेत्रात भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे. भारताचा प्रवास हा नेहमी नवकल्पना आणि चिकाटीचा आहे.मला गर्व आहे मी एक भारतीय आहे मी भारत देशात जन्म घेतला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद, जय भारत… 

वंदे मातरम..

भारत माता की जय..

छोडो कल की बातें, कल की बात पुरानी,
नये दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी.
हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी,
जय हिंद! जय भारत!

15 august speech in marathi: या स्वातंत्र्यदिनी, देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची प्रतिज्ञा करूया. आपल्या आजच्या कृतींनी उज्वल उद्याचा मार्ग मोकळा होईल याची खात्री करूया. एकत्रितपणे, आपण असा भारत निर्माण करू शकतो जो केवळ सामर्थ्यवान नाही, तर शांतही असेल. असे राष्ट्र जिथे प्रत्येक नागरिक अभिमानाने म्हणू शकेल, “मेरा भारत महान.”

प्रजासत्ताक दिनानिमित्त अगदी सोप आणि छोटसं भाषण

26 जानेवारी भाषण मराठी

15 august independence day wallpaper marathi

15 august independence day wallpaper marathi

15 august independence day wallpaper marathi

15 august speech in marathi short | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 

15 august speech in marathi short: सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व माझे आलेले आदरणीय पाहुणे, आदरणीय शिक्षक, प्रिय विद्यार्थी आणि सहकारी नागरिकांनो, मी आज या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही दोन शब्द मांडणार आहे ते तुम्ही अगदी शांत चित्ताने बसून ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

येथे जमलेले आदरणीय पाहुणे आणि माझे विद्यार्थी  वर्ग सर्वांना माझ्याकडून सुप्रभात आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

आज, सर्व या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. ज्या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला.15 ऑगस्ट 1947 च्या या दिवशी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण वसाहतवादापासून मुक्त झालो. त्यांच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने आपल्या सर्वांना स्वातंत्र्याची अनमोल देणगी दिली, ज्याचा आज आपण सन्मान करतो.

आपला राष्ट्रध्वज फडकवताना आपण हे लक्षात ठेवूया की स्वातंत्र्य हे केवळ भूतकाळातील नाही; हे आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल आहे. स्वातंत्र्य जबाबदारीसह येते – न्याय, समानता आणि एकता या मूल्यांचे समर्थन करणारे राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेऊया. हवामान बदलापासून सामाजिक विषमतेपर्यंत अनेक आव्हाने आज आपल्यासमोर आहेत, परंतु सामूहिक प्रयत्नांनी आपण त्यावर सर्वांनी मिळून मात करूया.

उज्वल भविष्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा करूया, जिथे प्रत्येक भारतीयाला भरभराटीची संधी आहे. आपल्या देशाच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी योगदान देऊन आपण आपल्या भारत देशाचा सन्मान करत राहू या.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद, जय भारत… 

वंदे मातरम..

भारत माता की जय..

15 august speech in marathi short: या स्वातंत्र्यदिनी, आपण एक बलशाली, समृद्ध आणि न्याय्य असे राष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेऊया. ज्या राष्ट्राचा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिमान वाटेल. भारताला जगात आशेचा आणि शांततेचा किरण बनवण्यासाठी आपण एकत्र काम करू या.

अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading